Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' योजने अंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 25 हजार रुपये!

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2024 (12:31 IST)
शुभमंगल सामूहिक विवाह योजने अंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना राज्य सरकार 25000 रुपयांचे अनुदान देणार आहे. असा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या योजनेअंतर्गत जोडप्यांना 10000  रुपये अनुदान देण्यात येत आहे. तर आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान तर राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2500 रुपये अनुदान देणार आहे. या पूर्वी संस्थांना 2000 रुपयांचा अनुदान मिळायचा. हा अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल. 

महिला व बाल विकास विभागामार्फत सामूहिक विवाह योजना राबविली जाते. या योजनेअंर्तगत शेतमजूर, शेतकरी, निराधार, परित्यक्ता, विधवा महिलांच्या दोन मुलींच्या विवाह केले जाते. या योजनेत आता पर्यंत जोडप्यांना 10 हजार रुपये दिले जात होते. आता महागाईचा विचार करून राज्य सरकारने अनुदानात वाढ करत 25000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments