Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संकट टळले नाही: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा,राज्यातील या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:11 IST)
महाराष्ट्रात अद्याप पाऊस संपलेला नाही. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाने सांगितले की, वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
 
या भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शविणाऱ्यात मुंबई,ठाणे,रायगड आणि रत्नागिरी येथे यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.आयएमडी मुंबईने बुधवारी ट्वीट केले की,"पुढील 5 तासांदरम्यान परिसरात गंभीर हवामानाचा इशारा."
 
ठाणे आणि लगतच्या भागात गेल्या एक आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील एक पूल गुरुवारी मुसळधार पावसामुळे वाहून गेला, ज्यामुळे वाडा आणि साहापुर तालुक्यांमधील वाहतूक विस्कळीत झाली, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
आयएमडी चार रंग कोड वापरते: हिरवा म्हणजे सर्व ठीक आहे; पिवळा तीव्र हवामान सूचित करतो.हे देखील सूचित करते की हवामान खराब होऊ शकतो,ज्यामुळे दिवसा-दररोजच्या कामांमध्ये व्यत्यय होऊ शकतो.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments