rashifal-2026

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, करमाळ्यातील आंदोलन मागे

Webdunia
गुरूवार, 8 जून 2017 (16:31 IST)

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलेल्या आश्वासनानंतर आता करमाळ्यातल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे. याआधी   मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, अशी चिठ्ठी लिहून धनाजी चंद्रकांत जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली.  त्यानंतर   पालकमंत्री विजय देशमुख यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोलणं करुन दिलं.  मुख्यमंत्र्यांनी पीडित जाधव कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि तातडीनं आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. एका मुलाला नोकरी आणि दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. तसंच जाधव कुटुंबाला तातडीने एक लाख रुपये मदत आणि त्यानंतर पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. जाधव कुटुंब अल्पभूधारक असल्यानं, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

एफआयआर दाखल करण्याचा कर्नाटक पोलिसांना अधिकार नाही, अजित पवार प्रकरणात फडणवीस यांचे विधान

LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

अजित पवार असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली होती; पुतण्या रोहित पवारांचा दावा

छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली

महाराष्ट्रात ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख उघड करणे गुन्हा ठरणार तर ऑनलाइन लैंगिक छळासाठी कठोर शिक्षेची तरतूद; विधेयक मंजूर

पुढील लेख
Show comments