Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरला हवे स्वतंत्र विद्यापीठ

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (09:53 IST)
लातुरला विद्यापिठाचे उपकेंद्र असताना स्वतंत्र विद्यापिठाची गरज काय? असा प्रश्न ‘आम्ही लातुरकर’ने केलेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने पडतो. शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. विद्यापीठ जिल्हा स्तरावर व्हायला हवे, लातुरात शिक्षण उप संचालक कार्यालय आहे. तीन जिल्ह्यासाठी विभागीय शिक्षण मंडळ आहे. एकट्या सोलापुरसाठी विद्यापीठ होऊ शकते मग लातुरसाठी का नको? लातूर जिल्ह्यात नांदेडच्या तुलनेत सर्वाधिक महाविद्यालये आहेत. इथे गुणवत्ता आहे, विद्यार्थ्यांच्या संशोधकीय वृत्तीला वाव मिळाला पाहिजे त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे अशी भूमिका सामाजिक नेते उदय गवारे, आम्ही लातुरकरचे समन्वयक प्रदीप गंगणे यांनी मांडली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदेही उपस्थित होते. स्वतंत्र विद्यापिठासाठी आवश्यक त्या सगळ्या चळवळी करा, आमचा त्याला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. ३०-३१ तारखेला मुख्यमंत्री लातुरात आहेत. त्यांनी या विद्यापिठाची घोषणा करावी, आम्हाला हार घालायची संधी द्यावी असं आंदोलक म्हणतात. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments