Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांना मधुमेहाने ग्रासले, दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:38 IST)
मुंबईत दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांचे आरोग्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेचे भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशने उघड केले आहे.
 
त्या खालोखाल टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराने दररोज पंधरा मुंबईकरांचा मृत्यू होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात ४० हजार नागरिकांमागे एक रुग्णालय आहे. तर पश्चिम उपनगरात ८६ हजार तर पूर्व उपनगरात ७२ हजार लोकांमागे एक रुग्णालय आहे.  
 
मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. २०१८ मध्ये पालिकेच्या दवाखान्यांकरता संमत करण्यात आलेल्या पदकांच्या तुलनेत १९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments