Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात प्रत्येक आजारावर होईल मोफत उपचार, मिळेल चांगली आरोग्य सेवा

Webdunia
सोमवार, 17 जून 2024 (09:55 IST)
महाराष्ट्रातील गरीब आणि अशक्त परिस्थिती असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रमध्ये गरीब-अशक्त परिस्थिती असलेल्या नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चालवली जाते आहे. या योजना अंतर्गत त्यांना चांगली आरोग्यसेवा मिळणार आहे.
 
या योजना अंतर्गत राज्याच्या सर्व सरकारी रुग्णालयात नागिरकांना मोफत उपचार दिला जाणार आहे. शिंदे सरकारच्या या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांसाठी लाभदायी आहे. यामुळे उपचारावर खर्च होणार्रे त्यांच्ये पैशांची देखील बचत होईल. 
 
महाराष्ट्र आरोग्य मंत्रीने सांगितले की, महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये  आता सर्व प्रकारचा उपचार सरकार द्वारा निःशुल्क प्रदान केला जात आहे. जन आरोग्य विभाग अंतर्गत 2,418 संस्था आहे. नागरिकांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, ग्रामीण  रुग्णालय, महिला रुग्णालय, जिला सामान्य रुग्णालय, उप-जिला रुग्णालय, रेफरल सेवा रुग्णालय आणि कैंसर रुग्णालयमध्ये मोफत उपचार मिळतील. वर्तमानमध्ये  प्रत्येक वर्षी 2.55 करोड नागरिकया सुविधा अंतर्गत उपचार घेतात. महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य मोफत आरोग्य सेवा देऊन या संख्येला वाढवणे आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्र सरकार ने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना वाढवण्याची घोषणा केली होती. 
 
कवरेजची सीमा 2 लाख वरून वाढून 5 लाख करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार आहे. या पूर्वी या योजनेचा लाभ रेशन कार्ड धारकांना, अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड धारकांना, अन्नपूर्णा रेशन कार्ड धारकांना आणि नारंगी रेशन कार्ड धारकांना मिळाला होता.
 
यामध्ये कृषी संकटात होळपणारे 14 जिल्ह्यातील पांढरे रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंब देखील सहभागी होते. मंत्रिमंडळच्या मंजुरी सोबत आता सर्व नागरिक या योजना मधून लाभान्वित होतील, ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रमध्ये आरोग्यसेवा पर्यंत व्यापक पोहच सुनिश्चित होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments