Festival Posters

अकोला जिल्ह्यात शेतकर्‍याने केली आत्महत्या

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (16:39 IST)
महाराष्ट्राच्या अकोला येथे एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. सूत्रांप्रमाणे 77 वयाचे श्रीराम येउल कर्जाखाली दबलेले होते, म्हणून त्यांनी विष पिऊन स्वत:चा जीव घेतला.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले आहे ज्यात कर्जामुळे त्रस्त होऊन हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे. येउल अकोला जिल्ह्यातील उमरा गावात राहत होते.
 
स्थानिक लोकांप्रमाणे येउलची शेती 12 एकर होती, परंतू मागील तीन वर्षांपासून कमी पाऊस आणि या वर्षी अती वृष्टीमुळे पीक नष्ट झाले होते. यावेळी सोयाबीनचा उचित मूल्य मिळाला नाही ज्यामुळे ते कर्ज कसे फेडणार या विचाराने परेशान होते. येउलने ग्रामीण बँकेतून 2 लाख 10 हजार रुपय्यांचे कर्ज घेतले असून व्याज लागून ते 3 लाख रुपये झाले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

छत्तीसगडमध्ये मोठा विमान अपघात: डोंगराला धडकून चार्टर्ड विमान कोसळले; पायलट आणि को-पायलट ठार

LIVE: नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईत अवैध शस्त्रांसह पाच जणांना अटक

महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप

पुढील लेख
Show comments