Dharma Sangrah

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2017 (15:31 IST)
निजामपूर  साक्री तालुक्यातील भामेर येथील  शेतकर्‍याने कैलास यादव सोनवणे (वय३२) याने कर्जबाजारी झाल्याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे . त्यांच्यावर स्टेट बँक शाखा निजामपूर आणि डीडीसी बँक शाखा निजामपूर व हात उसनवारीने लाखो रुपयांचे कर्ज झाले होते. सदर घटनेने भामेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दि.११ जानेवारी २०१७ रोजी कैलास सोनवणे हे सायंकाळी ६ वाजता शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मोठा भाऊ संजय यादव सोनवणे याने शोधाशोध केली.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments