Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:09 IST)

नाशिक जिल्हा हदरला असून दोन तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. तर हे दोन्ही शेतकरी मालेगाव येथील रहिवासी होते.  मागील सव्वा वर्षाचा आत्महत्या पाहता जिल्ह्यात सुमारे १०९ आत्महत्या घडल्या आहेत. तर या २०१७ वर्षात जानेवारी ते एप्रिल दरम्यान २१ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

यातील प्रथम घटना मालेगाव तालुक्यातील निंबळके गावात घडली आहे. फक्त २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने  कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. राकेश शेवाळे (21) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तर दुसरी घटना मालेगाव तालुक्यातच घडली असून,  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments