Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

thali
Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (17:03 IST)
अहमदनगर- अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची बातमी आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
 
विद्यार्थ्यांवर शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अमरावतीतील दर्यापूर तालुक्याच्या आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली असता इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी यात सामील होते.
 
माहितीनुसार या विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती. सहलीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार

शिवसेना मनसे युती होणार! शिवसैनिकांना केले मोठे आवाहन

पुणे : भाजप नेते जेपी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घेतले दर्शन

पुढील लेख
Show comments