Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी कर्मचाऱ्याना दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी, कामचुकारपणा करणार्‍यांना आदेशाने चाप बसणार

Webdunia
शनिवार, 8 जून 2019 (16:23 IST)
राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना मंत्रालयाच्या धर्तीवर रोज दुपारी एक ते दोन वेळेत अर्धा तास जेवणाची सुट्टी देण्यात आली असून, दुपारी ते एक ते दोन या वेळेत कधीही अर्धा तासाची सुट्टी जेवणांसाठी घेऊ शकणार आहेत. तर नंतर या अधिकार्‍यांना आपल्या जागेवर बसून कामे करणे बंधनकारक करणारा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे जेवणाच्या सुट्टीच्या नावावर कामचुकारपणा करणार्‍यांना या आदेशाने चाप बसणार आहे. 
 
मंत्रालयीन अधिकारी व कर्मचार्‍यांना दुपारी एक ते दोन या वेळेत जेवणासाठी अर्धातास सुट्टी देण्यात आली असून, त्याबाबतचा आदेश यापूर्वीच काढण्यात आला आहे. मात्र, राज्यातील विविध सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना जेवणाच्या सुट्टीबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे जेवणाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी जागेवर थांबत नव्हते ते काम चुकवत होते. कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांच्याकडे कामे घेऊन येणार्‍यांना नागरिकांना त्यांच्या कामासाठी फार वेळ  तिष्ठत बसावे लागत होते. अनेकवेळा त्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने नवीन आदेश जारी केला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments