Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी

Webdunia
रविवार, 3 एप्रिल 2022 (13:59 IST)
यंदा अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा इतर पिकांसह हापूस आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका पडला आहे. त्यामुळे कोंकणातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील वाशी बाजार पेठेत येणाऱ्या हापूस आंब्याचा पेट्यांची आवक कमी झाल्यामुळे आणि दर तेवढेच असल्यामुळे यंदा आंबा प्रेमींना हापूसची चव घेता आली नाही.
 
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आंबा बागा हजारो हेक्टरवर असून हापूस आंब्याची बाग आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकरींना पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असे. यंदा गुढी पाडव्याला बाजारपेठेत पेट्यांची आवक 30 टक्क्यांनी कमी झाल्याची सांगण्यात येत आहे. आवक वाढविण्यासाठी अजून 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.   
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments