Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारने राणा दांपत्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करणं चुकीचं - न्यायालय

Webdunia
शुक्रवार, 6 मे 2022 (12:43 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थान मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्याचे सांगितल्यावर अमरावतीचे खासदार राणा राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यावरून त्यांना तुरुंगात जावे लागले. राणा दांपत्याचा जामीन बुधवारी सत्र न्यायालयाने मंजूर केला असून त्यांना तुरूंगातून सोडण्यात आले आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची आदेशाची सविस्तर प्रत उपलब्ध झाली आहे. हे आदेश विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहे. 
 
या आदेशात राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिल्यावर त्यांनी आपले आंदोलन माघारी घेतले असून ते आपल्या खारच्या घरातच होते तरीही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे चुकीचे असल्याचं कोर्टाने राज्य सरकारला म्हटलं आहे. राणा दाम्पत्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्यक्त केलेल्या भावना जरी आक्षेपार्ह असल्या तरीही त्यांनी राजद्रोह केल्याचा आरोप सिद्ध होत नाही. न्यायालयाने राणा दाम्पत्याची जामीन मंजूर करत राज्य सरकारला म्हटलं आहे.
जामीन मिळतातच तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांना तुरुंगात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. जामीन मिळाल्यावर रवी राणा रुग्णालयात दाखल असलेल्या नवनीत राणा यांना भेटायला गेले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

IND vs BAN: T20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

सर्व पहा

नवीन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

डिपफेक व्हिडीओ पाहून केली गुंतवणूक, मुंबईतील डॉक्टरची सात लाखांना फसवणूक

महाराष्ट्रात पोलिसिंग अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी AI चा वापर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Atal Setu: अटल सेतु मध्ये तडे, नाना पटोलेंनी महायुति सरकार वर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

शिष्टमंडळाने ओबीसी कार्यकर्त्यांची भेट घेतली,उपोषण संपवण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments