suvichar

मनसेने…याला म्हणतात, टाईमपास! म्हणत आदित्य यांना सुनावले

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:13 IST)
आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीटरवरून सुनावलं आहे. ‘औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू’ यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…याला म्हणतात, टाईमपास! ‘मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ’ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाईमपास! किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाईमपास!’ असं किर्तीकुमार शिंदे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

शिक्षणविषयक निर्णयामुळे खळबळ; महाराष्ट्रातील नागपूरमधील ६२० शाळा संकटात, निर्णय रद्द करण्याची मागणी

स्वाती मालीवाल यांनी 'आप'चा राजीनामा दिला, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला

भाजप हा बकासुरांचा पक्ष बनला आहे, ते काहीही खातात त्याचं पोट काय भरत नाही, संजय राऊतांची जोरदार टीका

ऑलिम्पिक पदक विजेते हॉकीपटू गुरबक्ष सिंग यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments