Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील तुरुंगातून सुट्टीवर गेलेले कैदी पळाले, पेरोल की पळण्याची परवानगी

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:44 IST)
राजातल्या तुरुंग प्रशासकाचा मोठा भोंगळ कारभार उघड झाला आहे. वाहिनीच्या वृत्तानुसार राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ पॅरोलवर सोडलेले कैदी फरार अर्थात पळून गेले आहे. यात विशेष बाब म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे होते. तर अजून मोठा गोंधळ असा की यातील ४२७ फरार कैद्यांचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे शोधणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सर्व मिळून तीस जेल आहेत. मात्र त्यातील माहिती अद्याप उपलब्ध होऊ नकली नाही. कुख्यात कैद्यांना सांभाळणाऱ्या कारागृहाच्या या कारभाराचा ही पोलखोलच करण्यात आली आहे. फोटो नसणे हा भोंगळ कारभाराचा अक्षम्य नमुना आहे. यामुळे राज्यातील कारागृहात काय सुरू आहे हे समोर येत आहे. नेमके इतके कैदी पळतात कसे यात तुरुंग अधिकारी सामील तर नाहीत ना ? असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments