Dharma Sangrah

’जनाब’बाळासाहेब ठाकरे… फडणवीसांची शिवसेनेवर टीका!

Webdunia
शनिवार, 19 मार्च 2022 (21:23 IST)
मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. एक-मेकांवर शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले सुरू असलेले दिसतंय. दरम्यान, आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघडीशी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेनेवर निशामा साधलाय.
 
काय म्हणाले इम्तियाज जलील?
‘भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर MIM ची महाविकासाघाडीशी युती करण्याची तयारी आहे.’ असं ते म्हणाले. तर, ह्यासंदर्भातला संदेश राजेश टोपेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे पोहोचवावा असंही ते म्हणाले.
 
फडणवीसांची प्रतिक्रीया:
“भाजपचे विरोधक हरले की त्यांना ईव्हीएम दिसते. हरल्यानंतर विरोधक अश्या गोष्टी बोलत असतात. सत्तेसाठी शिवसेना काय काय करू शकते हे आम्ही पाहतोय. शिवसेनेनं ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ ऐवजी ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ स्वीकारलं आहे.” असं ते म्हणाले. “अजानची स्पर्धा सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का ते बघूया. MIMने दिलेल्या या युतीच्या ऑफरचं शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष आहे.” असंही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments