rashifal-2026

अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यास सर्वपक्षीय पाठिंबा – जयंत पाटील

Webdunia
शुक्रवार, 1 मार्च 2019 (09:39 IST)
भारत आणि पाकिस्तान सीमेवर काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य आणि मुंबईत हाय-अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळ परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला आहे. पोलिसांवर पडणारा हा ताण लक्षात घेता आधिवेशन तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी विधानसभेत नमूद केले. पाकिस्तानाने ताब्यात घेतलेल्या अभिनंदन वर्थमान या हवाईदलाच्या पायलटला सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

रोहित शर्माचे धमाकेदार पुनरागमन; ७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक

तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

२० वर्षांनंतर 'ठाकरे बंधू' पुन्हा एकत्र, उद्धव-राज यांची ऐतिहासिक हातमिळवणी; विरोधकांचे धाबे दणाणले

LIVE: मनसे आणि शिवसेना-यूबीटी युतीची औपचारिक घोषणा

परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर तुमच्या नियंत्रणात काहीही राहणार नाही....मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले

पुढील लेख
Show comments