Dharma Sangrah

सेक्स नाही तर विवाह रद्द

Webdunia
बॉम्बे हायकोर्टाने एका जोडप्याचे विवाह रद्द केले कारण त्यांच्यात नऊ वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते. तसं तर महिला धोक्याने लग्न केल्यामुळे विवाह रद्द करू इच्छित होती.
 
जस्टिस मृदुला भाटकर यांनी कोल्हापूरच्या एका जोडप्याची नऊ वर्षापासून सुरू असलेली कायद्याची लढाई विवाह रद्द केल्यावर संपली. महिलेचा आरोप होता की स्वत:ला तिचा पती म्हणवणार्‍याने धोक्याने तिची सही घेऊन लग्न केले.
 
वर्ष 2009 च्या या प्रकरणात 21 वर्षीय महिलेचा दावा आहे की तिच्याकडून रिकाम्या कागदावर सही घेतली गेली आणि रजिस्ट्रार समोर लग्न करण्यात आले. तसे कोर्टाने महिलेचे आरोप नाकारले कारण कोर्टाला याबाबत पुरावे मिळाले नाही. परंतू लग्न मोडण्यामागे मुख्य कारण ठरले म्हणजे हे की त्यांच्यात मागील 9 वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते.
 
जस्टिस भाटकर यांनी म्हटले की लग्न एक महत्त्वपूर्ण असून यात दोघांमध्ये शारीरिक संबंध नसल्यास लग्नाला अर्थच नाही. लग्नानंतर केवळ एकदाच संबंध बनले असतील तरी विवाह रद्द केलं जाऊ शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख