Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा : वर्षा गायकवाड

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (20:42 IST)
राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
 
विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.
 
तसेच राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

बेकायदेशीरपणे परदेशी पैसे पाठवण्याच्या प्रकरणात ईडीचे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये छापे;

ट्रम्पच्या टॅरिफमुळे मेक्सिकोला मोठा दिलासा,आयातीवरीलकर एका महिन्यासाठी पुढे ढकलला

आयएफएस अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारत केली आत्महत्या

फुटबॉल संघाचे माजी कर्णधार सुनील छेत्रीने केली मोठी घोषणा, निवृत्तीनंतर परतणार

UP vs MI: मुंबईने यूपीचा सहा विकेट्सने पराभव केला, हेली मॅथ्यूजने अष्टपैलू कामगिरी केली

पुढील लेख
Show comments