Dharma Sangrah

लातूर वर पुन्हा जलसंकट, एन पावसाळ्यात धरणात फक्त ८ टक्के पाणी साठा शिल्लक

Webdunia
सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (09:07 IST)
लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के शिल्लक आहे. मत साठ्यासह हे पाणी ५५ दश लक्ष घनमीटर इतके होते. हे पाणी पुढचे वर्षभर पुरु शकते. पावसाळा सुरु आहे पण अद्याप धरणात पाण्याची आवक नाही. या धरणावर लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज, धारुर, मुरुड आणि लातूर एमआयडीसी आदी गावे अवलंबून आहेत. दरम्यान वरवंटीचे जलशुद्धीकरण केंद्रही चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या राजधानी टाकीवरुन सकाळी पाणी सुटायला हवे पण मध्यंतरी दोन दिवस वीजपुरवठा खंडीत झाल्याने हे पाणी येण्याची शक्यता केवळ ५० टक्के आहे अशी माहिती जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख विजय चोळखणे यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अकोला : शिवसेना युबीटीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करत सामूहिक राजीनामा दिला

LIVE: शिवसेना युबीटी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करत सामूहिक राजीनामा दिला

दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून हत्या

"त्यांच्या पापांसाठी शिक्षा मी का भोगावी?" जामीन सुनावणीदरम्यान अशोक खरातच्या पत्नीच्या वक्तव्याने खळबळ उडाली

व्हायरल व्हिडिओ वादावर गिरीश महाजन यांचे मौन सुटले; म्हणाले-"भाषा चुकीची होती, पण..."

पुढील लेख
Show comments