Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या’, शेलारांनी राऊतांना घातली युतीची साद

Webdunia
बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (08:09 IST)
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आता भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा सूरू झाली आहे. ही चर्चा सूरू होण्या मागचे कारण म्हणजे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना युतीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकत्र येण्याची साद घातली आहे.
एका दिवाळी अंकाच्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी युतीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात भागवा बॉम्ब फोडा, असं आवाहनहच शेलार यांनी राऊतांना केलंय. आता भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या, असे वक्तव्य करत शेलार यांनी केले आहे. एकत्र मिळून चुका सुधारू, हा आमचा प्रस्ताव नाही तर हे मनोगत आहे, असं आवाहनच शेलार यांनी यावेळी राऊतांना केलंय.
आशिष शेलार पुढे म्हणाले, राऊत साहेब पत्रकारांना नोबेल मिळाला आहे. मात्र, राऊत साहेब ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे त्यांनी पत्रकारांना नोबेल सारखं वागवू नये. कभी-कभी मुझे ऐसे लगता है इस आदमी का क्या करें, असा मिश्किल टोलाही शेलारांनी लगावलाय.
कुठे रुबाब, कुठे कबाब
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय. तुम्ही, राष्ट्रवादी एक आहात हे ठीक आहे. मात्र तिसरे मित्र जे आहेत ते योग्य दिसत नाहीत. त्याचबरोबर संजय राऊत तुमची सकाळची वेळ आता वेगळ्या व्यक्तींनी घेतली आहे. मात्र, इतरांसोबत तुलना होऊ शकत नाही. कारण सकाळ सकाळ कबाब बरोबर वाटत नाही. कुठे रुबाब आणि कुठे कबाब, अशा शब्दात शेलार यांनी नवाब मलिकांना जोरदार टोला हाणलाय.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments