Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र: रत्नागिरी भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.0 होती

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (11:06 IST)
महाराष्ट्रातील रत्नागिरीला सोमवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.0 मोजली गेली. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबईपासून 350 किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात होता. भूकंपाचा स्त्रोत जमिनीच्या 5 किमी खाली नोंदवला गेला. 
 
NCS प्रमुख जेएल गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे2.36 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. लोक झोपले असताना त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments