Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तापमानात घट होऊन महाराष्ट्र गारठणार

Webdunia
शनिवार, 18 डिसेंबर 2021 (11:01 IST)
सध्या उत्तर भारतातील राज्यात  थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात ढगाळी वातावरण निवळल्यावर वाऱ्याचे प्रवाह सुरु झाल्यामुळे राज्यात थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे येत्या दोन -चार दिवसात तापमानात घट होऊन कड्याक्याची थंडी पडून महाराष्ट्र गारठणार आहे. अशी शक्यता हवामान व्यक्त व्यक्त केली आहे .
मुंबईत ठाण्यात आणि नवी मुंबईत तापमानात घट  झाल्यामुळे गारवा जाणवत आहे. 
राज्यात पुढच्या चार दिवसात रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. सध्या थंडीसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झाले आहे. 

संबंधित माहिती

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

राहुल गांधी रायबरेली तर प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील खरगे यांची घोषणा

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

दिल्लीत होणार भाजपच्या बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक,पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणार

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

पुढील लेख
Show comments