Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

Webdunia
सोमवार, 13 मे 2024 (10:42 IST)
महाराष्ट्रात वातावरण बदलले आहे. राज्यभरात तापमान कमी झाले आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. पुणे, लातूर, नाशिक, नांदेड, महाबळेश्वर सोबत अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडला आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . 
 
हवामान विभागाने राज्यामध्ये येत्या 4-5 दिवसांमध्ये वादळ, वारे, वीज सोबत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान काही स्थानांवर ओला दुष्काळ पडण्याची शकयता आहे आणि ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला आहे. 
 
तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा, विदर्भ काही भाग, दक्षिण कोकण मधील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. या भागांमध्ये 3-4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये मागील 2-3 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पुणे, कोल्हापुर, सतारा, नाशिक, सांगली, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भक्षेत्रांमधील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 
 
आईएमडीचे एक वरिष्ठ वातावरण वैज्ञानिक यांच्या मते, वर्तमान मध्ये एक ट्रफच्यामुळे असे वातावरण सिस्टम बनले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हवा- शुष्क आणि ओली हवेचे इंटरैक्शन होत आहे.  तसेच मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 
 
हवामान विभागाने पुढील  48 तासांमध्ये मुंबई सोबत पूर्ण कोकणामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जेव्हा की ठाणे, रायगड आणि रत्नागिरीकरीता येलो अलर्ट घोषित केला आहे, जिथे वादळ, वारे, वीज सह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले वाढले, अमेरिकेचा इशारा

आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार का? पीटी उषाच्या प्रस्तावावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

सर्व पहा

नवीन

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पुढील लेख
Show comments