Marathi Biodata Maker

माणिकराव कोकाटे अडचणीत, त्यांना राजीनामा देण्यासाठी या नेत्यांनी तयार केली टीम

Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (11:40 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी सांगितले की, विरोधक राजकीय कारणांसाठी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचे राजीनामे मागत आहेत. 9 डिसेंबर रोजी बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आल्यानंतर बीडमधील परळीचे आमदार मुंडे विरोधक आणि सत्ताधारी 'महायुती'च्या काही मित्रपक्षांकडून टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ALSO READ: महाराष्ट्रातील वाद सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात येणार
नाशिकच्या न्यायालयाने गुरुवारी 1995च्या एका प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षाच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विरोधी पक्ष राजकीय कारणांसाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पुरावे सापडल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 
ALSO READ: टांगा पलटी मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांचे नवे विधान
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये अण्णा हजारे म्हणाले, आरोपांना तोंड देणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: 'मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हे संकेत समजून घ्यायचे आहे त्यांनी हे समजून घ्यावे', एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments