Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (20:43 IST)
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे खड्ड्यात चारचाकी पडून अपघात झाले आहे. या दरम्यान बीड मधून एका बातमी येत आहे. बीड मध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे या पावसात भिजून तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
ही घटना आज दुपारी घडली जोरदार पाऊसामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आनंदगाव(सारणी) येथे येडेश्वरी साखर कारखान्यात पाणीच पाणी झाल्यामुळे कारखान्यातील गोदामात पाणी शिरले आणि कोटयावधी रुपयाची 30 हजार पोते साखर पाण्यात भिजून नुकसान झाले. 
कारखान्याच्या गोदामात पाणी शिरले पाणी काढायला कमीत कमी 40 ते 50 कामगार प्रयत्न करीत होते .असे गोदाम व्यवस्थापकांनी सांगितले .
 
 
 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments