Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाणार प्रकल्पाविरोधात मिस्ड कॉल अभियान

Webdunia
सोमवार, 30 एप्रिल 2018 (16:47 IST)
कोकणातील नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीमुळे तेथील निसर्गाची प्रचंड हानी होणार आहे. कोकणची शान असलेला देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा, येथील काजू उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. येथील समुद्रांची जैवविविधताही धोक्यात आली असून कोकणची राख करणाऱ्या या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेचे जितेंद्र जनावळे यांनी मिस्ड कॉल अभियान सुरू केले आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा तीक्र विरोध असून शिवसैनिक आपापल्या परीने या प्रकल्पाविरोधात रान उठवत आहेत.
 
शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनीही यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पाला विरोध करणारे स्टिकर्स ते गाडय़ांवर लावत आहेत. या प्रकल्पात सामील होण्यासाठी त्यांनी मिस्ड कॉल अभियान हाती घेतले आहे. ते चिटकवत असलेल्या स्टिकरवर जो मोबाईल क्रमांक असेल त्यावर मिस्ड कॉल करून या प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments