Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा महाराष्ट्रात पाऊस अधिक!

monsoon
Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (17:28 IST)
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नेऋत्य मोसमी पावसाचे केरळ मध्ये आगमन झाले आहे. यंदा जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या तुलनेत 101टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्या आणि विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी चार महिन्यात सरासरी पेक्षा अधिक कोसळणार आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागात आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी सर्वसाधारणपणे बरसणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाच्या तीन ते चार जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता आहे. 

या वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचे वर्तवले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचे सांगण्यात आले आहे.  यंदा पाऊसकाळ चांगला राहण्याचे हवामान तज्ञानी सांगितले आहे. राज्यातील 4 जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याचे यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, अकोला या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

छगन भुजबळांनी लोकांना सल्ला दिला, म्हणाले- दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू नका

माद्रिद ओपनच्या पहिल्या सामन्यात जोकोविचचा अर्नोल्डीने त्याचा 6-3, 6-4 असा पराभव केला

मोदी सरकार खोटे बोलत आहे... पाकिस्तानचा पाणीपुरवठा थांबवता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

पुढील लेख
Show comments