Dharma Sangrah

फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यात बुडून दोन बालके ठार

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:23 IST)
मुंबई येथील  वांद्रे बेहरामपाडा भागात ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा वेग आणि कमी जागेत जमा झालेले पाणी  अचानक तयार झालेल्या पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला  आहे . यामध्ये दोघे बहिण भाऊ आहेत त्यांची नवे   विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे अशी आहेत. यामध्ये मृत पावलेल्या  विघ्नेश  8 महिन्यांचा तर, प्रियंका नऊ वर्षांची होती. त्यांना तात्काळ नजीकच्या भाभा हॉस्पिटल आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केले.महापालिका आणि प्रशासनाच्या चुकीमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे असे आरोप आता नागरिक करत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"हा देशद्रोह आहे...," राहुल गांधींनी बीएमसी निवडणुकीबद्दल असे का म्हटले?

LIVE: Maharashtra Election Results भाजप युती 66 जागांवर आघाडीवर

बॉम्बची धमकी' मिळाल्यानंतर तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचे बार्सिलोनामध्ये आपत्कालीन लँडिंग

"राजकारण सोडा आणि दुसरं काही करा..." बीएमसीचा ट्रेंड पाहून उद्धव ठाकरे गटातील एक नेता स्वतःच्या युतीवर संतापले

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये RAC तिकिटे उपलब्ध नसतील; प्रवाशांना कन्फर्म सीटशिवाय जनरल ट्रेनमध्येही प्रवास करता येणार नाही

पुढील लेख
Show comments