Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमच्याकडे बहुमत नसल्याने राज्यपालांकडे देणार राजीनामा - देवेंद्र फडणवीस

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (15:57 IST)
सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अजित पवार हे मला भेटले त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी हात काढल्यामुळे आम्ही देखील बहुमत सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये त्यांनी रजीनामा देण्याबाबत निर्णय घेतला आहे. आमच्याकडे बहुमत नसल्याने राज्यपालांकडे राजीनामा देणार असे देवेंद्र फडणवीस ह्यांनी म्हटले आहे, अर्थातच अवघ्या चार दिवसांत फडणवीस सरकार कोसळले असे स्पष्ट झाले आहे.
 
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले जो पक्ष सरकार स्थापन करत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा असून आम्ही चांगल्याप्रकारे विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू. 

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments