Festival Posters

मुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय?

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:28 IST)

मुंबईत वर्षभरात ४ हजार ७९० आगीच्या घटना घडल्यात. हे वाचून धक्का बसला ना? पण हीच मुंबईची सद्यस्थिती आहे. एकेकाळी पाण्याने वेढलेली मुंबई आता आगीचे केंद्र झाली आहे. कुर्ला येथे गोदामाला आग, मस्जिद रेल्वे स्थानकाजवळच्या झोपडपट्टीला लागलेली आग, काकडवाडी (गिरगाव) येथील दुकाने जळून खाक, सप्टेंबरमध्ये चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला लागलेली आग, ऑक्टोबर महिन्यात जवाहरद्वीप व बुचर बेटांवरील तेलासाठ्यांना लागलेली महाकाय आग, नुकतीच झालेली साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना आणि परळच्या कमला मिल्समधील घटना ... अशा सरासरी रोज २ ते ३ ठिकाणी आगीच्या घटना दिसत आहेत. पण मुंबई म.न.पा. प्रशासन मात्र या बाबतीत ‘थंड’ दिसत आहे. आग लागल्यावर प्रशासन त्यांच्यावरील आरोप झटकण्यात धन्यता मानते. पण अशा आगी लागू नये किंवा या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. हे मुंबईकरांचे दुर्दैवच!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments