Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:01 IST)
अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासननं घेतला आहे. हा दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढण्यात येईल अशी घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.  या बद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी याची सूचना जारी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
सोमवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला होता. दुपारी मुंबईत ढग दाटून आल्याने अंधार झाला. यामुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत (कुलाबा) तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.

संबंधित माहिती

वरमाळा घालताच वर-वधूने एकमेकांना kiss केले, कुटुंबात लाठा-काठ्याने मारहाण

नणंद भावजय एकमेकांच्या प्रेमात पडल्या, रात्र होताच दोघी जवळ येतात

ठाण्यातील कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग, 6 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अजूनही अडकलेले

वडिलांच्या सांगण्यावरून मुलाला दिली होती पोर्श, पुण्यातील अपघातात पोलिसांच्या चौकशीत ड्रायव्हरने केला मोठा खुलासा

पिझ्झा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 9 जण आजारी, रुग्णालयात दाखल

30 वर्षांनंतर मुलाने आईला न्याय मिळवून दिला, बलात्कार करणाऱ्या बापाला 10 वर्षांची शिक्षा

दोन अभियंत्यांना चिरडणाऱ्या श्रीमंत तरुणाच्या आजोबांचे छोटा राजन कनेक्शन काय?

पुणे पोर्श कार अपघात, अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचे काय आहे छोटा राजन कनेक्शन?

दिल्लीमध्ये 25 मे ला सार्वजनिक सुट्टी

प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी वाढल्या, रद्द होऊ शकतो राजनयिक पासपोर्ट

पुढील लेख
Show comments