Festival Posters

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

गोंदियाच्या जंगलात अस्वलांचा उपद्रव,महिलेवर ३ अस्वलांचा हल्ला

भारतात २०,००० टन एलपीजी भरलेला आणखी एक जहाज दाखल झाला होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणे सोपे नव्हते

लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांना त्यांची कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची शेवटची संधी

नागपुरात आज सर्वाधिक तापमानाचे संकेत, प्रशासनाकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, ३० जून पूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत

पुढील लेख
Show comments