Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments