Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेदांता प्रकल्पावरून नाना पाटोळेंचा फडणवीसवर हल्लाबोल

nana patole
Webdunia
रविवार, 18 सप्टेंबर 2022 (17:49 IST)
वेदांतासारखे उद्योग ईडी सरकारने हे गुजरातला पाठवले, महाराष्ट्राची फसवणूक  करून गुजरातला पाठवले जात आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे  पाणी गुजरातला पळवले आणि आता वेदांता देखील महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला पाठवला गेला असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत  बोलताना केली.
 
पटोले म्हणाले, महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवली, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मात्र,शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा अनंत चतुर्दशीला केल्यापासून आता पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही उपमुख्यमंत्र्याना आम्ही आणि जनतेनं किती सिरीयस घ्यायचं . हे ईडी सरकार लोकशाही विरोधी असल्याचे ते म्हणाले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

हवामान बदलामुळे बाराबंकी आणि अयोध्येत 10 जणांचा मृत्यू, 10जण गंभीर जखमी

अविनाश साबळे हंगामातील पहिल्या डायमंड लीगमध्ये सहभागी होणार

RCB vs PBKS Playing 11: आरसीबी घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ठेवी आणि खात्यांबाबत आरबीआयने सूचना जारी केल्या

500 दिवसांनंतर गाझाहून रशियन बंधक घरी परतले, पुतिन यांनी भेट घेतली

पुढील लेख
Show comments