Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामाजिक तेढ रोखण्यासाठी पोलिसांची ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:33 IST)
नाशिक मशिदीवरील भोंगे उतरवा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंवक्तव्य त्यांच्यामते धार्मिक पेक्षा समाजिक प्रश्नावरून असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये राम नवमी, हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
 
एकीकडे पोलिस समाजात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणू रस्त्यांवर काम करत आहे तशीच समाजमाध्यमं देखील आता पोलिसांच्या रडारवर आहेत. समाजात परिस्थिती बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया लॅब  सक्रिय केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
मुंबई पोलिसांच्या ‘सोशल मीडीया लॅब’ द्वारा समाजमाध्यमांवरील तेढ निर्माण करू शकणारी 03 हजार पोस्ट हटवल्याची माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राम नवमी सेलिब्रेशन मध्ये हिंसाचार केल्याच्या प्रकरणी ०६ केसेस रजिस्टर करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात दोन समाजात झालेल्या तणावात ३० जण पोलिस ताब्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ६१ जणांवर कारवाई करत त्यांना अटक झाल्याची देखील माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
 
आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य पोलिस संचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त  मिळून येत्या 1-2 दिवसांत मुंबई सह राज्यभरासाठी नियमावली जारी करणार आहेत. सध्या केवळ परवानगी असलेल्या लाऊसस्पीकरलाच वाजवण्यास मुभा आहे असे महाराष्ट्र राज्य गृहविभगाने  जारी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments