Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रामध्ये NDA ला लागू शकतो झटका, मंत्रालय न मिळाल्याने अजित पवार यांचा मोठा जबाब

Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (09:11 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा देशामध्ये सरकार बनण्यासोबत एनडीए मध्ये दरार पडण्याच्या बातम्या समोर येत आहे. एनडीए चे सहयोगी दल एनसीपी अजित पवार गट मधून कोणीही सरकारमध्ये सहभागी झाले नाही. एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल ने केंद्रामध्ये स्वतंत्र प्रभार मंत्री पद चे संधी नाकारली. ज्यांनंतर महाराष्ट्राचे राजकारण खूप चर्चा मध्ये आहे. 
 
अजित पवारांनी दिला मोठा जबाब
एनसीपी अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, आम्ही काही दिवस थांबण्यासाठी तयार आहोत, कारण आम्हाला कॅबिनेट मंत्री पेक्षा खालील पद मंजूर नाही. ते पुढे म्हणाले की, आमची चर्चा राजनाथ सिंह, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या सोबत झाली आहे. मी त्यांना अनुरोध केला आहे की, आमचे दोन खासदार आहे. एक लोकसभा मध्ये आणि आणि एक राज्यसभा मध्ये आहे. दोन-तीन महिन्यानंतर एकूण तीन खासदार राहतील यासाठी आम्हाला मंत्री पद मिळायला हवे. 
 
प्रफुल्ल पटेलांनी संधी नाकारली 
एनसीपी वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शपथ ग्रहणसाठी फोन आला होता. पण त्यांचे म्हणणे आहे की, मी पहिले कॅबिनेट मंत्री होतो. अशामध्ये स्वतंत्र प्रभार मंत्री पद स्वीकार कसेकाय करू? हे माझे डिमोशन होईल. या दरम्यान बातमी आहे की, एनसीपी चे एकमात्र जिकंनाकांरे खासदार सुनील तटकरे देखील मंत्री बानू इच्छित आहे. तर प्रश्न हा आहे की, अजित पवार प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्री का बनवू इच्छित आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments