Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं नवीन संकट

Webdunia
रविवार, 27 जून 2021 (11:07 IST)
सध्या मान्सून सुरु झाले आहे.परंतु अद्याप पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच्या कामाला सुरुवात झाली नाही.महाराष्ट्राच्या काही तालुक्यात दुष्काळाचं सावट आले आहे.यंदाच्या वर्षी पाऊस नसल्याने शेतकरींवर दुष्काळाचं सावट आले आहे.यंदाची पेरणी वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
मराठवाड्यात हे संकट आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी,या जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुबार पेरणीचं संकट आले आहे.
 
पावसाने सध्या दांडी मारल्यामुळे शेतकरींवर नवे संकट आले आहे.त्या मुळे पाऊस नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे.
 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments