Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदिराजी, राजीवजी यांचे बलिदान नव्हते: अवधूत वाघ

Webdunia
मुंबई- प्रदेश भाजप प्रवक्ते प्रा. अवधूत वाघ यांचे म्हणणे पडले आहे की इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी बलिदान वगैरे दिलेले नाही.
 
त्यांनी दोघांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न मांडत विचारले आहे की इंदिराजी आणि राजीवची यांची तर हत्या झाली होती, यात कसले बलिदान ?
 
त्यांनी आपल्या फेसबुक वालवरून आपले विचार प्रकट करत म्हटले की इंदिराजी व राजीवजी यांची हत्या झाली त्यांनी देशासाठी बलिदान वगैरे काही दिले नाही. जेव्हा स्वतःच्या इच्छेने एखादा वा एखादी प्राणाची आहुती देते ते बलिदान. इच्छा नसताना होते ती हत्या बलिदाना नंतर खटला चालवला जात नाही. हत्ये नंतर खटला दाखल होतो.
 
त्यांचे असे प्रकाराचे प्रचार बघून सोशल मीडियावर संतप्त पडसाद उमटले आहेत. पक्षाच्या वतीने अद्याप त्यावर कुणीही प्रतिक्रिया आलेले नाही. हे वाघ यांचे वैयक्तिक मत असू शकतं असे म्हटत भाजप हात वर करेल, अशी शक्यता दिसून येत आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments