Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाहीतर केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो- दीपक केसरकर

नाहीतर केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो- दीपक केसरकर
Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (20:58 IST)
सत्याचा नेहमी विजय होतो. आमची 2 तृतीयांशपेक्षा बहुमत होतं ही वस्तुस्थिती आहे.आम्ही त्यांना सांगायला गेलो
आमदारांना परत बोलवा आम्ही परत येतो. मात्र तु्म्ही निघून जावा अस सांगण्यात आलं.प्रत्येक मोठ्या माणसाने आपला इगोला वेसन घातलं पाहिजे.नाहीतर परिस्थिती उभी राहते.भाजपने आम्हाला कधीही फोडलं नाही.

युती म्हणून राहूया अस आम्ही म्हटलं होतो. मात्र त्यांनी ऐकलं नाही.बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो नाहीतर त्याच वेळी मी भाजपमध्ये गेलो असतो आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो.कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केली नाही. मोदी देशातील नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधी स्थळे नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही असा सवालही केसरकरांनी केला.
 
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, जरांगे-पाटील यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असल्याने त्यांनी जालन्याला यावं अशी त्यांची इच्छा आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

बसेस आणि बस स्टँडवर एआय आधारित सीसीटीव्ही बसवणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंडे कुटुंबाला मिळत आहे धमक्या, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिले पत्र

LIVE: संजय राऊतांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आणि उत्तर मागितले

लज्जास्पद : नालासोपारा येथे वडिलांनीच एकामागून एक ३ मुलींसोबत दुष्कर्म केले, त्यापैकी एका मुलीला ४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले

पंतप्रधान मोदींच्या "विकसित भारत" या आवृत्तीने सामान्य लोकांचे खिसे रिकामे केले- मल्लिकार्जुन खरगे

पुढील लेख
Show comments