Dharma Sangrah

राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात स्फोट झाल्याने वीज निर्मिती ठप्प

Webdunia
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (09:13 IST)
राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे (emergency gate) उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट झाला. यामुळे वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.
 
या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब वीज निर्मिती होते. उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे येथून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत. महापारेषणकडून महावितरणच्या राधानगरी, सोळांकूर व कसबा तारळे ३३/११ केव्ही उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठा खंडित केला आहे. दुसऱ्या मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन दरवाजातून होणारा विसर्ग कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला विनंती करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र उकाड्याचा सामना करण्यास सज्ज

शिक्षकाकडून विचित्र शिक्षा, मुलांना एकमेकांच्या पॅन्टमध्ये खाज सुटणारे पान कोंबायला सांगितले; मुख्याध्यापक निलंबित

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना 'दहशतवादी' म्हटले

"मी येसुबाईंसारखी लढेन, अहिल्यादेवींसारखं राज्य करेन"; बारामती पोटनिवडणुकीच्या सभेत सुनेत्रा पवार या दिवंगत पती अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या

केरळमधील त्रिशूर येथील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments