Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत

Raj Bhavan
Webdunia
सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:04 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास विलंब लावणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा लक्ष्य केले आहे.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय खेचण्याचे काम सुरु आहे. राज्यपाल यांनी येथून बदनाम होऊन जाऊ नये. १२ दिवस उलटूनही फाईलवर का सही केली जात नाही? ती काय भ्रष्टाचाराची फाईल आहे का? राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये. तसंच इतरही काही अड्डे आहेत, तिथे त्यांनी पत्ते पिसत बसावेत.
राऊत यांनी भाजपवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, २८ तारखेनंतरही मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच राहतील. विरोधी पक्षाचा जो जळफळाट सुरु आहे. त्यात तेच जळून खाक होतील. अशा संकटात एकत्र येऊन काम करायला हवे. परंतु यांना मात्र राजकारण सुचत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments