Marathi Biodata Maker

राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा देण्याचे कारण सांगितले म्हणाले-

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (17:19 IST)
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला त्यांच्या पक्षाच्या वार्षिक मेळाव्यात पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. राज ठाकरे म्हणाले, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली होती. माझ्या निर्णयावर अनेकांनी शंका घेतली. मी पहिल्या 5 वर्षात मोदी सरकारला विरोध केला होता कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण मोदी सरकारने नव्या योजनांवर काम सुरू करताच माझे मत बदलले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे म्हणाले, कलम 370 असो, राम मंदिर असो किंवा एनआरसी असो... राम मंदिराचे काम अनेक दशकांपासून रखडले होते. ते काम कोणीही पूर्ण करू शकले नाही पण मोदी सरकारने ते केले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर बांधले नसते. नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे.

भारताच्या प्रगतीसाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत." राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रासाठी ज्या काही योजना महत्त्वाच्या आहेत, त्या आम्ही मोदी सरकारसमोर मांडू. पंतप्रधान मोदींनी कधीही कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही.सर्व राज्यांसाठी योग्य तो निर्णय घेतात, असे ठाकरे म्हणाले,

Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

पुढील लेख
Show comments