Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

Webdunia
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:24 IST)

हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर मनसे संतप्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर किल्ल्यावर आग

मुंबई पोलिसांनी ९ कोटींहून अधिक किमतीचे हायड्रोपोनिक गवत जप्त केले, तीन जणांना अटक

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणला जात आहे, तुरुंगांमध्ये 'विशेष' व्यवस्था

औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद शहराचे नाव बदलून रत्नापूर केले जाणार

पुढील लेख
Show comments