Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा,रात्रीच्या कर्फ्यूबाबत केंद्रीय पथकाने काय सांगितले

Webdunia
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:03 IST)
देशात केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत.त्याचवेळी,केंद्रीय गृह सचिवांनी सल्ला दिला आहे की ज्या भागात जास्त कोविड -19 प्रकरणे आहेत,तेथे रात्री कर्फ्यू लावण्यात यावा.गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की,'संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत,तेथे रात्रीच्या कर्फ्यूचा विचार केला पाहिजे.या व्यतिरिक्त,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल.

गृहमंत्रालयाने या राज्यांना अतिरिक्त लस देण्याचे आश्वासन दिले आहे,जेणेकरून संसर्ग नियंत्रित केला जाईल.देशात आतापर्यंत कोविड लसीचे 61 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान 1 डोस देण्यात आला आहे.ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख