Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्याला आनंदाची बातमी, जायकवाडी धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

Webdunia
नाशिक आणि अहमदनगर येथे झालेल्या व सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पुढील जिल्ह्यांसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे दुष्काळी आणि तहानलेल्या जिल्ह्यांना फार मोठा फायदा होणार आहे.
 
आपल्या देशासह आशिया खंडातील  सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असणारं जायकवाडी धरण आता पूर्ण भरलं आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
 
मराठवाड्यातील प्रमुख शहर आणि राजधानी असलेलं औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक येथे पाऊस सुरू असल्याने येथील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्याचा मोठा फायदा जयकवडीस होतो आहे.
 
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड,  परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा  होणार आहेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 700 क्युसेस तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments