suvichar

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही झाली

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (17:51 IST)
विरोधी पक्षाने संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पण तो अद्याप राज्यपालांना पाठवला नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही केली असून अखेर संजय राठोड यांचा राजीनामा पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर राठोड यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र या राजीनाम्यावर अद्याप सही केली नसल्याचा आरोप भाजपने केला होता. फ्रेम करण्यासाठी राजीनामा घेण्यात आला आहे, अशी टीका भाजपने केली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक सरकारला घेरणार होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केली असून आजच राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments