Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेमुळे शेतकर्‍यांना कर्जमुक्ती : संजय राऊत

Webdunia
शिवसेनेने भुकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या २४ तासात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यात आली, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफी ही शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचे सांगितले.सोमवारी धुळ्यातील मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपा सरकारने दिलेली ही कर्जमुक्ती मनापासून दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी  केला. शिवसेनेचा दबाव असल्यामुळेच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. जर राज्यात भुकंप होऊ द्यायचा नसेल तर २५ जुलैपर्यंत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, असे राऊत यावेळी म्हणाले. शिवसंपर्क अभियान आणि ‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत शेतकर्‍यांकडून शिवसेनेने अर्ज भरुन घेतले आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments