Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'म्हणून' श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (16:41 IST)
मुंबईच्या दादर पोलीस वसाहतीतील इमारतीला लागलेल्या आगमध्ये श्रावणी चव्हाण (१५) या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. आग लागवल्यावर श्रावणीच्या घरा बाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळा लावलेला होता. दरम्यान, पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे की, श्रावणीला घरी ठेवून तिचे आई वडील घराला टाळे लावून लग्नासाठी निघून गेले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घराला आग लागली त्यावेळी श्रावणी चव्हाण ही घरामध्ये झोपली होती. आग लागल्यानंतर तिला सुरक्षितरित्या घराबाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळे लावले होते. रविवारी श्रावणीचे आई-वडील लग्नासाठी गेले होते. श्रावणीने घरात बसून अभ्यास करावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी घराला टाळे लावले होते.’

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments