Dharma Sangrah

SSC-Exam-Date : दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

Webdunia
मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (16:23 IST)
दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर दहावीचा निकाल जुलैच्या दुसर्याो आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी दिली.
 
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान होईल.
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
 
15 मार्च – प्रथम भाषा 
16 मार्च – द्वितीय व तृतीय भाषा 
21 मार्च – हिंदी 
22 मार्च – संस्कृत, उर्दू, गुजराती आणि द्वितीय आणि तृतीय भाषा 
24 मार्च – गणित भाग 1 
26 मार्च – गणित भाग 2 
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 
30 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 
1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1 
4 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 2
 
निकाल : इ. दहावीचा निकाल जुलै 2022च्या दुसर्याद आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये भीषण रस्ते अपघात ट्रकची कंटेनरला धडक १२ जणांचा मृत्यू

भोपाळमधील हाय-प्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन वळण, सासूचा ट्विशावर अमली पदार्थांच्या व्यसनाचा आरोप, व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले

LIVE: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 'अ' श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा

नीट परीक्षेतील दोषी पकडले गेले, तर एसआरपीएफचे पेपरफुटी प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट का आहेत? रोहिणी खडसे यांचा महाराष्ट्र सरकारवर घणाघात

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 'अ' श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments