Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीचा जोर वाढला, विदर्भात थंडीची लाट

The cold snap
Webdunia
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (09:00 IST)
राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला असून विदर्भात थंडीची लाट असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सलग ५ दिवस सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे नोंदविले जात आहे. चंद्रपूर येथे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.८ अंश सेल्सिअसने कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
 
चंद्रपूर येथे गुरुवारी १२.४ अंश, शनिवारी ११.७ अंश, रविवारी १० अंश आणि सोमवारी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

विजय वडेट्टीवार यांची राष्ट्रविरोधी मानसिकता...चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

‘पंतप्रधान मोदी फक्त मोठ्या गोष्टी बोलतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल

LIVE: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदींकडे एक खास मागणी केली

जर पाकिस्तानने पीओके देण्यास नकार दिला तर भारताने युद्ध करावे', आठवलेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबईतील ईडी कार्यालयात भीषण आग

पुढील लेख
Show comments